Mumbai Water Cut: मुंबईकरांना; 30, 31 जानेवारीला सांभाळून पाणी वापरण्याचं आवाहन; 12 विभागांत पाणी पुरवठा राहणार बंद
बीएमसी कडून भांडूप परिसरात जलवाहिनीचं काम करण्यासाठी 12 विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमसी कडून भांडूप परिसरात जलवाहिनीचं काम करण्यासाठी 12 विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज 30 जानेवारी ते उद्या 31 जानेवारी पर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी योग्य प्रमाणात साठवून ठेवण्याचं आणि उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement