Mumbai Diwali Celebration: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपर्यंत कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले जाण्याची शक्यता

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Police (Photo Credit: Twitter)

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची पाहायला मिळत आहे. यातच मुंबईकरांच्या आनंदात आणखी भर घालणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत दिवळी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचे निर्बंध पूर्णपण हटवले जाणार, अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement