Maharashtra Monsoon 2022: महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिक्षा संपली; वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल

महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे. आता हवामान पोषक असल्यास लवकरच मुंबई आणि राज्यातील इतर भागातही तो दाखल होण्याचा अंदाज आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

यंदा लवकर येणार लवकर येणार म्हणून सारा महाराष्ट्र पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. पण रेंगाळलेला मान्सून अखेर तळकोकणात आज दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे. आता हवामान पोषक असल्यास  लवकरच मुंबई आणि राज्यातील इतर भागातही तो दाखल होण्याचा अंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement