Raigad: कोकणातील पर्यटन विकासासाठी राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कायम प्रयत्नशील, मंत्री आदिती तटकरेंचे वक्तव्य

रायगडमधील श्रीवर्धनसह कोकणातील पर्यटन विकासासाठी राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कायम प्रयत्नशील असल्याचं, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. श्रीवर्धन येथे आयोजित श्रीवर्धन पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement