मुंबई महापलिकेने पालिका हद्दीत येणाऱ्या माहीम किल्ल्याजवळील झोपडपट्ट्या प्रशासनाने पाडल्या. हिल्ला परिसरात असलेल्या या झोपड्या जुण्या होत्या. त्या जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने ही कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. कारवाई करण्याता आलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये साधारण 3000 लोक निवासाला होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)