Maharashtra: राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान वन मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार
राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वृक्ष लागवड व संगोपन हा जनतेचा कार्यक्रम व्हावा तसेच जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pakistan Ceasefire Violation: पूंछ आणि तंगधार परसरात पाकिस्ताकडून गोळीबार; 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी, भारताकडून चोख प्रत्युत्तर
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर; एनएसए अजित डोवाल यांनी दिली महत्त्वाची माहिती; जगभरातील देशांशी संवाद
KKR vs CSK T20 Stats In TATA IPL: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Water Crisis Pakistan: पाकिस्तानमध्ये पाणीबाणी; रावळपिंडी आणि इस्लामाबादसाठी फक्त 35 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; खानपूर धरण जलसंकटात
Advertisement
Advertisement
Advertisement