Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात आलेले वादळ थंड होईल- छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात एकप्रकारचे वादळ उठले आहे. लवकरच ते शांत होईल आणि परत जाईल. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या राजकारणात एकप्रकारचे वादळ उठले आहे. लवकरच ते शांत होईल आणि परत जाईल. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलत होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement