High Tide Alert: मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येणार उधाण; नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता आहे.

High Tide Alert: मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येणार उधाण; नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन
Image Credit:Pixabay.com

मुंबई सह आजूबाजूच्या भागात मागील काही दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरीही मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या  3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता असल्याने  नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असताना पावसाचा आनंंद घेण्यासाठी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे. अनेकदा अशावेळी अनर्थ घडून काही अपघात होण्याची शक्यता असते.  Maharashtra Maritime Board याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

पहा भरतीच्या वेळा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2024 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).