महाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक

महाराष्ट्र सरकारने गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड ला संवेदनशील ठिकाणे म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांची प्रवासापूर्वी 48 तासांच्या आत नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र सरकारने गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड ला संवेदनशील ठिकाणे म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांची प्रवासापूर्वी 48 तासांच्या आत नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे बंधनकारक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement