महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात चोरांकडून महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

नीलम गोऱ्हे (Photo credit : youtube)

मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात चोरांकडून महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करुन महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची कोकण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्राद्वारे सूचना केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement