कोल्हापूर: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; रेक्स्यू टीमला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पंचगंगा नदीवरील राजाराम पुलावरपाण्याची पातळी 54 फूटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लोकांना बचाव संघांना सहकार्य करण्याची विनंती कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.

Kolhapur Guardian Minister Satej Patil (Photo Credits: ANI)

पंचगंगा नदीवरील राजाराम पुलावर पाण्याची पातळी 54 फूटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लोकांना बचाव संघांना सहकार्य करण्याची विनंती कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. तसंच पुढील 48 तास गंभीर असल्याने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement