कोल्हापूर: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; रेक्स्यू टीमला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
पंचगंगा नदीवरील राजाराम पुलावरपाण्याची पातळी 54 फूटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लोकांना बचाव संघांना सहकार्य करण्याची विनंती कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम पुलावर पाण्याची पातळी 54 फूटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लोकांना बचाव संघांना सहकार्य करण्याची विनंती कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. तसंच पुढील 48 तास गंभीर असल्याने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Advertisement
Advertisement
Advertisement