Sanjay Raut On Nana Patole: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळेच 'मविआ' सरकार पाडण्याची संधी मिळाली - संजय राऊत
नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने त्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे विरोधकांना आमचे सरकार पाडण्याची संधी मिळाली. हे एक षडयंत्र होते. असे राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले असते तर कदाचित महाविकास आघाडी सरकार अजूनही टिकलं असतं असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष हे पद हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने त्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे विरोधकांना आमचे सरकार पाडण्याची संधी मिळाली. हे एक षडयंत्र होते. असेही म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement