SSC-HSC परीक्षेदरम्यान COVID संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल, आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे विद्यार्थ्यांना दिला काळजी न करण्याचा सल्ला

"आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांविषयी बोलत असून

SSC-HSC परीक्षेदरम्यान COVID संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल, आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे विद्यार्थ्यांना दिला काळजी न करण्याचा सल्ला
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान कोविड संबंधी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी यावर चर्चा करत असून योग्य तो तोडगा काढू त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरू नये असा सल्ला देखील त्यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2021 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).