Maharashtra Govt: छत्रपती संभाजी नगर नव्हे, नामांतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबादच; अधिकाऱ्यांना सूचना
जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने (Maharashra Govt) औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीमहाराज नगर असे केले आहे. पंरतू सध्या नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु असून अद्याप नाव बदलले गेले नाही. जोपर्यंत नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत औरंगाबादचे नवीन नाव न वापरण्याची सूचना अधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली आहे. जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement