Satara District Rain Updates: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, १०० शेळ्यांचा गारठून मृत्यू

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसात गारठून सुमारे 100 शेळ्या जिलाह्याच्या विविध भागात मृत झाल्या असून ज्वारी, बाजरी, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊसतोड बंद पडल्याने कारखान्याच्या गळीतावर परिणाम होणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसात गारठून सुमारे 100 शेळ्या जिलाह्याच्या विविध भागात मृत झाल्या असून ज्वारी, बाजरी, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊसतोड बंद पडल्याने कारखान्याच्या गळीतावर परिणाम होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement