Ratnagiri Flood: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चिपळूनमध्ये अनेक नागरिक पाण्यात अडकले
कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा चिपळून शहराला बसला आहे. चिपळून शहरात पाणी शिरले असून नागरिकही पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली असून नागरिक छतांवर अडकले आहेत. वाहनं, दुकानं, रस्ते पाण्याखाली आहेत. विद्युतपूरवठाही खंडीत झाला आहे.
कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा चिपळून शहराला बसला आहे. चिपळून शहरात पाणी शिरले असून नागरिकही पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली असून नागरिक छतांवर अडकले आहेत. वाहनं, दुकानं, रस्ते पाण्याखाली आहेत. विद्युतपूरवठाही खंडीत झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement