डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने घेतला एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव; खदानीत बुडून मृत्यू
डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव घेतला आहे.
डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव घेतला आहे. खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खदानीत उतरून पाणी काढताना ही दुर्घटना घडली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Marathi Signs on Metro 12 Route: मेट्रो मार्ग 12 च्या साइनबोर्ड्सवरून नवीन वाद; MNS च्या आंदोलनानंतर MMRDA ने केली मराठी भाषेतील फलक लावण्यास सुरुवात
Dombivli Phadke Road Swagat Yatra Traffic Diversion: गुढी पाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर फडके रोड रविवारी वाहतूकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या वेळा, पर्यायी मार्ग
India Post GDS Recruitment 2025: भारतीय पोस्ट विभागात होत आहे ग्रामीण डाक सेवकच्या 21,413 पदांसाठी भरती; लवकरच जारी होऊ शकते गुणवत्ता यादी, जाणून घ्या अर्जाची स्थिती कशी तपासायची
India Post GDS Recruitment 2025: डाक विभागामध्ये 21413 जागांसाठी होणार नोकरभरती; indiapostgdsonline.gov.in वर करा 3 मार्च पूर्वी अर्ज
Advertisement
Advertisement
Advertisement