Ferry Boat Capsizes in Mumbai Update: गेटवे जवळ बोट बुडाल्याच्या घटनेत एकाचा मृत्यू, 21 जणांची सुरक्षित सुटका; 34 जणांचा अजूनही शोध सुरू - पोलिसांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या दुर्घटनेत सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती दिली
मुंबई मध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 21 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान अजूनही 34 प्रवाशांंचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटीकडून मदत केली जात आहे. Boat Capsized Near Gateway of India: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू, पहा व्हिडिओ.
गेटवे ऑफ इंडिया जवळ बोट दुर्घटना
Mumbai boat accident | A ferry with approximately 60 people sank off the coast of Mumbai. 20 survivors have been rescued so far and are on board Indian Coast Guard ship Subhadra Kumari Chauhan. One dead body has also been recovered while search operations are being carried out by… pic.twitter.com/s8RuV33XDO
— ANI (@ANI) December 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2024 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

