Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी- संजय राऊत

पंतप्रधान मोदींनी ज्या 700 शेतकऱ्यांचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत जाहीर करावी आणि लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut (Photo Credits: PTI)

पंतप्रधान मोदींनी ज्या 700 शेतकऱ्यांचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत जाहीर करावी आणि लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement