Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी- संजय राऊत
पंतप्रधान मोदींनी ज्या 700 शेतकऱ्यांचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत जाहीर करावी आणि लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींनी ज्या 700 शेतकऱ्यांचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत जाहीर करावी आणि लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement