Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा गुंडगिरी संपवा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती - नवनीत राणा

महाराष्ट्राच्या राजकाराणात सध्या उलथापालथ चालू आहे. यावर आता खासदार नवणीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी अमित शहा यांना विनंती करतो की, जे आमदार उद्धव ठाकरे सोडून स्वतःचे निर्णय घेत आहेत, बाळासाहेबांच्या विचारधारेशी जोडलेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी. उद्धव ठाकरेंचा गुंडगिरी संपवा...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करते.

Navneet Kaur Rana (Photo Credit: ANI)

महाराष्ट्राच्या राजकाराणात सध्या उलथापालथ चालू आहे. यावर आता खासदार नवणीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी अमित शहा यांना विनंती करतो की, जे आमदार उद्धव ठाकरे सोडून स्वतःचे निर्णय घेत आहेत, बाळासाहेबांच्या विचारधारेशी जोडलेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी. उद्धव ठाकरेंचा गुंडगिरी संपवा...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करते.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement