Coronavirus: येत्यात 2-3 दिवसांत राज्य सरकार लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार- अस्लम शेख

येणाऱ्या 2 ते 3 दिवसात राज्य सरकार महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्याची शक्ता. कोरोनाची श्रृंखला तोडणयासाठी राज्या लॉकडाऊन सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्निन्ह उपस्थित होत आहे की, जर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे तर केंद्र सरकार कोरोना लस कमी का देत आहे, असे राज्यांतील मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

येणाऱ्या 2 ते 3 दिवसात राज्य सरकार महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्याची शक्ता. कोरोनाची श्रृंखला तोडणयासाठी राज्या लॉकडाऊन सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्निन्ह उपस्थित होत आहे की, जर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे तर केंद्र सरकार कोरोना लस कमी का देत आहे, असे राज्यांतील मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement