Maharashtra Rainfall: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा; सर्वतोपरी मदतीचे निर्देश

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसंच शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement