‘जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या’; CM Uddhav Thackeray यांनी प्रशासनासोबत घेतला कामांचा आढावा

यावेळी जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी सांगितले.

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथा-पालथी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा जोर लावला आहे. परंतु या गदारोळामध्ये त्यांचे जनतेकडे दुर्लक्ष नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी सांगितले.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement