‘जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या’; CM Uddhav Thackeray यांनी प्रशासनासोबत घेतला कामांचा आढावा

यावेळी जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी सांगितले.

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथा-पालथी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा जोर लावला आहे. परंतु या गदारोळामध्ये त्यांचे जनतेकडे दुर्लक्ष नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी सांगितले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement