दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीला व्हिआयपी ट्रीटमेंटप्रकरणी शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जनतेची माफी मागावी - राम कदम
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचे मझारमध्ये रूपांतर झाले. हेच त्यांचे मुंबईवरील प्रेम, देशभक्ती आहे का? असा सवालही राम कदम यांनी केला आहे.
1993 मध्ये पाकिस्तानच्या इशाऱ्यावर बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी याकुब मेमनची कबर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मझारमध्ये रूपांतरित झाली. हेच त्यांचे मुंबईवरील प्रेम, देशभक्ती आहे का? शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
Grave of terrorist Yakub Memon who executed 1993 Bombay bombings at Pakistan's behest, converted into a Mazar when Uddhav Thackeray was CM. Is this his love for Mumbai, patriotism? Sharad Pawar, Rahul Gandhi & he should apologise to people of Mumbai: Maharashtra BJP MLA Ram Kadam pic.twitter.com/OfJX3lKx2a
— ANI (@ANI) September 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2022 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

