Ram Kadam: मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची नार्को चाचणी करा, भाजप नेते राम कदम यांची मागणी

महाराष्ट्र सरकार सत्यकथन करत असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची नार्को चाचणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सीतामातेनेसुद्धा अग्निपरीक्षा दिली होती. तर मग मुख्यमंत्री, गृहमंत्री हे का करु शकत नाहीत, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

BJP Leader Ram Kadam ((Photo Credit: ANI)

महाराष्ट्र सरकार सत्यकथन करत असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची नार्को चाचणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सीतामातेनेसुद्धा अग्निपरीक्षा दिली होती. तर मग मुख्यमंत्री, गृहमंत्री हे का करु शकत नाहीत, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement