Aurangabad: औरंगाबादेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीची केली हत्या

औरंगाबाद जिल्ह्यात भाऊ आणि आईने 19 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. तरुणीने तिच्या पसंतीने विवाह केल्याच्या रागातून आई आणि भावाने हे कृत्य केले आहे. तरुणीची आई आणि भावाने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

औरंगाबाद जिल्ह्यात भाऊ आणि आईने 19 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. तरुणीने तिच्या पसंतीने विवाह केल्याच्या रागातून आई आणि भावाने हे कृत्य केले आहे. तरुणीची आई आणि भावाने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement