Jahangirpuri Communal Clashes: 'देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही'- Leader Sanjay Raut
'वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही.’ आज नागपूरमध्ये बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले.
उत्तर-पश्चिम दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात झालेल्या जातीय संघर्षानंतर काही दिवसांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचाराला कोण जबाबदार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. संपूर्ण देशात नक्की काय घडत आहे ते सर्वांना माहीत आहे, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही.’ आज नागपूरमध्ये बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट
Anaya Bangar: 'तो क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचा', संजय बांगर यांच्या मुलगी बनलेल्या अनया बांगरचा धक्कादायक आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement