Akola-Ahmednagar Violence: राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत
राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. "राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत" असा आरोप त्यांनी केला
There is peace in both places (Akola and Ahmednagar). These tensions are being deliberately created by someone to create a law and order situation in the state but they will not succeed as we will not spare them. To some extent, it is (politically motivated) and some… pic.twitter.com/phcEWdOIpt
— ANI (@ANI) May 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2023 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

