जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा 27 हजार सभासद शेतकऱ्यांना द्यावा- किरीट सोमय्या
किरीट सोमय्या आज सभासद शेतकऱ्यांसह मुंबईतल्या ईडी कार्यालयात गेले होते तेथे त्यांनी ही मागणी केली.
जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा 27 हजार सभासद शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आज (7 एप्रिल) किरीट सोमय्या यांनी केली आहे. शेतकर्यांसह ते आज ईडी कार्यालयामध्ये गेले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये युती! पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढणार
Gurmeet Ram Rahim Granted Parole: गुरमीत राम रहीम यास पुन्हा 21 दिवसांचा पॅरोल मंजूर; बलात्कार प्रकरणी रोहतक तुरुंगात भोगतोय शिक्षा
BJP Foundation Day: भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, 'विकसित भारताचे स्वप्न आम्ही साकार करू'
Telangana Tree Felling: तेलंगणा वृक्षतोढ, भाजपचे तजिंदर बग्गा राहुल गांधींवर निशाणा; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement