पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली

मोदींच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तसेत बाॅलिवुड आभिनेत्री तापसी पन्नुने पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Tappsi Pannu (Photo Credit - Instagram)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज गुरू नानक जयंतीचं औचित्य साधत कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या संसदीय अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान मोदींच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तसेत बाॅलिवुड आभिनेत्री तापसी पन्नुने पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now