Rajasthan Road Accident: राजस्थानमध्ये ट्रक आणि पिकअपच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
दुपारी दीडच्या सुमारास ट्रक आणि पिकअपची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानमध्ये भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी समजताच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत चुरूचे सादुलपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी, सादुलपूर सुभाष चंद्रा यांनी माध्यमांना सांगितले की, दुपारी दीडच्या सुमारास ट्रक आणि पिकअपची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement