Rahul Gandhi On PM Narendra Modi: भूतानमधील चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. कारण भारताजवळील सीमेवर चीन सोबतचे वाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आणि भूतानमध्ये चीनच्या घुसखोरीविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)