Rahul Gandhi On PM Narendra Modi: भूतानमधील चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. कारण भारताजवळील सीमेवर चीन सोबतचे वाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आणि भूतानमध्ये चीनच्या घुसखोरीविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement