Assam Assembly Election 2021: काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही- स्मृती इराणी
काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आसाम विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केले आहे.
No party is more corrupt than Congress;vote for BJP to continue to avail benefits of centre and state schemes: Smriti Irani in Assam
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2021 01:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

