BMC Removed Rahul Gandhi's Banner : आचारसंहिता लागू होताच मुंबईत बीएमसीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे बॅनर हटवले ( Watch Video )
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या अंतर्गत प्रचारावर बंदी आली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज शेवट झाला. मुंबईत त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधिचे बॅनर बीएमसीने हटवले आहेत.
BMC Removed Rahul Gandhi's Banner : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता (Code of Conduct)लागू झाली आहे. या कालावधीत नेत्यांच्या प्रचारावर बंदी असते. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज समारोप झाला. यासंदर्भात मुंबईत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी लावलेले सर्व बॅनर बीएमसीने (BMC )हटवले असून काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही बॅनर उतरवले गेले. (हेही वाचा:BMC New Swimming Pools: बीएमसी लवकरच खुली करणार मुंबईकरांसाठी नव्याने बांधलेले 3 स्विमिंग पूल्स; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू)
#WATCH | Maharashtra: BMC removed banners that were put up to welcome Congress leader Rahul Gandhi to Mumbai for 'Bharat Jodo Nyay Yatra'.
(Visual ofKurla (W) LBS Road Mumbai) pic.twitter.com/FWftt5Leu7
— ANI (@ANI) March 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2024 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

