Uttar Pradesh: आंबेडकरनगरमध्ये लग्नात अन्नातून विषबाधा, 70 जण रुग्णालयात भरती

या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली.

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर मध्ये एका लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ही घडली आहे. या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली. स्थानिक रहिवासी सीताराम यांच्या मुलीचे मंगळवारी लग्न होते. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर तिथे फास्टफूड खाण्याचा ट्रेंड सुरू झाला. काही काळानंतर लोकांची प्रकृती ढासळू लागली. पोटदुखीसोबतच उलट्या, चक्कर येणे अशा समस्या सुरू झाल्या.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement