Uttar Pradesh: आंबेडकरनगरमध्ये लग्नात अन्नातून विषबाधा, 70 जण रुग्णालयात भरती
या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली.
उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर मध्ये एका लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ही घडली आहे. या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली. स्थानिक रहिवासी सीताराम यांच्या मुलीचे मंगळवारी लग्न होते. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर तिथे फास्टफूड खाण्याचा ट्रेंड सुरू झाला. काही काळानंतर लोकांची प्रकृती ढासळू लागली. पोटदुखीसोबतच उलट्या, चक्कर येणे अशा समस्या सुरू झाल्या.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement