जम्मू-काश्मीर: खानमोह भागात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरच्या खानमोह भागात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीरच्या खानमोह भागात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे. हे अल बद्र या दहशतवादी संघटनेटचे होते अशी माहिती IGP विजय कुमार यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement