SC On Religious Conversion: अमिष देवून धर्मातर करण्यास भाग पाडणं चुकीचं, सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश

बोगस धर्मांतराला चाप बसवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावलं उचलायला हवे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

अश्विन कुमार उपाध्याय यांनी धर्मातराबाबत दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायलयाकडून महत्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. ज्यात बोगस धर्मांतराला चाप बसवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावलं उचलायला हवे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सक्तीने,जोर जबरदस्तीने कुणाचं धर्मांतर करवून घेणे हे अतीशय चुकीचं आहे हे देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत नमूद केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement