LG J&K Manoj Sinha यांनी दिला ITBP जवानांच्या पार्थिवाला खांदा; बस दुर्घटनेत काल 7 जवानांनी गमावला जीव

चंदनवाडी-पहलगाम प्रवास करताना झालेल्या बस दुर्घटनेत काल 7 जवानांनी जीव गमावल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

LG J&K Manoj Sinha यांनी ITBP जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे.  बस  दुर्घटनेत काल 7 जवानांनी  जीव  गमावल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. wreath-laying ceremony पार पडल्यानंतर पार्थिव त्यांच्या घरी पाठवताना LG J&K Manoj Sinha यांनी खांदा दिला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement