BJP ने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर

या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

भाजपने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. भाजप नेत्यांवर खोट्या जाहिराती केल्याच्या आरोपातून हे प्रकरण निर्माण झाले होते. आज सकाळी राहुल गांधी बेंगळूरू मध्ये आले होते. डीके सुरेश यांच्या सुरक्षेवर राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement