Retail Inflation In India: भारतात किरकोळ महागाईचा दर घसरला, मे महिन्यात हा आकडा 4.25% पर्यंत खाली आला

भारतातील किरकोळ महागाईबाबत एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 4.70% होती. जे मे महिन्याच्या तुलनेत 4.25% पर्यंत कमी झाले आहे. याचा अर्थ खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये घट झाली आहे.

WPI Inflation (Pic Credit: IANS)

भारतातील किरकोळ महागाईबाबत एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 4.70% होती. जे मे महिन्याच्या तुलनेत 4.25% पर्यंत कमी झाले आहे. याचा अर्थ खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये घट झाली आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement