राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे बदलले नाव; नाना पटोले म्हणाले- 'भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो'
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारची निंदा केली आहे
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारची निंदा केली आहे. ते म्हणाले आहेत की, सरकारच्या या निर्णयावरून नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यांबाबतचा भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement