राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे बदलले नाव; नाना पटोले म्हणाले- 'भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो'

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारची निंदा केली आहे

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे बदलले नाव; नाना पटोले म्हणाले- 'भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो'
Nana Patole | (Photo Credits: ANI)

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारची निंदा केली आहे. ते म्हणाले आहेत की, सरकारच्या या निर्णयावरून नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यांबाबतचा भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement