NitiAayog Report:भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका

सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे.

Poverty | Representational image (Photo Credits: pxhere)

सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) डेटाच्या आधारे, केंद्र सरकारच्या थिंक टँकला असे आढळून आले की भारतीय लोकसंख्येतील बहुआयामी गरीबांचा वाटा सन 2015-16 च्या तुलनेत सन 2019-21 मध्ये हा आकडा 24.85 वरुन 14.96 इतका झाला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement