NitiAayog Report:भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका
सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे.
सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) डेटाच्या आधारे, केंद्र सरकारच्या थिंक टँकला असे आढळून आले की भारतीय लोकसंख्येतील बहुआयामी गरीबांचा वाटा सन 2015-16 च्या तुलनेत सन 2019-21 मध्ये हा आकडा 24.85 वरुन 14.96 इतका झाला.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement