NitiAayog Report:भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका
सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे.
सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) डेटाच्या आधारे, केंद्र सरकारच्या थिंक टँकला असे आढळून आले की भारतीय लोकसंख्येतील बहुआयामी गरीबांचा वाटा सन 2015-16 च्या तुलनेत सन 2019-21 मध्ये हा आकडा 24.85 वरुन 14.96 इतका झाला.
ट्विट
'Around 135 million people in #India have escaped multidimensional #poverty since 2015': #NitiAayog Report pic.twitter.com/caxRZ0BwZG
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

