Rahul Gandhi Bharat Nyay Yatra: 'भारत न्याय यात्रा', राहुल गांधी यांचा मणिपूर ते मुंबई प्रवास, 14 जानेवारीपासून सुरुवात
नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.
भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आता भारत न्याय यात्रेची (Bharat Nyay Yatra) तयारी करत आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही भारत न्याय यात्रा निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्टी हायकमांड व्यतिरिक्त सर्व राज्य काँग्रेस नेते देखील या काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH | Congress General Secretary KC Venugopal says, "AICC has decided to hold a Bharat Nyay Yatra from January 14th to March 20th from Manipur to Mumbai..." https://t.co/1jz7JjCqIF pic.twitter.com/YAndjhdf7i
— ANI (@ANI) December 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2023 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

