Namaz Break in Rajya Sabha: आता राज्यसभेत नमाजासाठी 30 मिनिटांचा ब्रेक नाही, धनखड यांनी बदलला नियम
सध्या राज्यसभेत लंच ब्रेक दर शुक्रवारी दुपारी 1:00 ते 2:30 पर्यंत असतो, तर लोकसभेत लंच ब्रेक दुपारी 1:00 ते 2:00 पर्यंत असतो. राज्यसभेत हा अतिरिक्त अर्धा तास नमाजासाठी देण्यात आला होता,
संसदेच्या अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी नमाजासाठी अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत रद्द करण्यात आला आहे. या व्यवस्थेची माहिती राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे. त्यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सध्या, राज्यसभेत लंच ब्रेक दर शुक्रवारी दुपारी 1:00 ते 2:30 पर्यंत असतो, तर लोकसभेत लंच ब्रेक दुपारी 1:00 ते 2:00 पर्यंत असतो. राज्यसभेत हा अतिरिक्त अर्धा तास नमाजासाठी देण्यात आला होता, तो आता नियमात बदल करून सभापतींनी रद्द केला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement