मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: 7 तलावांमधील पाणीसाठा 57.75 टक्क्यांवर, 3.70 टक्के वाढ.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तलावांमधील साठा ३.७० टक्क्यांनी वाढून एक एकूण ५७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सोमवार, २० जुलै २०२६ सकाळी ६ ते मंगळवार, २१ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासांच्या कालावधीत मुंबई आणि परिसर तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. या २४ तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांच्या एकूण साठ्यात ३.७० टक्क्यांची नोंदवण्याजोगी वाढ झाली आहे. या पावसामुळे तलावांमधील एकूण उपयुक्त जलसाठा आता ५७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात हलका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement