Lakhimpur Violence Case: लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आशिष मिश्राचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या अडचणीत वाढ झाली आहे.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील (Lakhimpur Violence Case) मुख्य आरोपी आशिष मिश्राला (Ashish Mishra) अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) जामीन (Bail) देण्यास नकार दिला आहे. 2 ऑक्टोबर 2021 ला आशीष मिश्रा (Ashish Mishra) समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात 8 जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा हा उत्तर प्रदेशाचे राज्य गृहमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement