India Hits Hard At China: चीनकडून प्रत्यक्ष सीमा रेषेवर अनेकदा शांतता भंग करण्याचा प्रयत्न, भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर
चीनने एप्रिल-मे 2020 पासून पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे एलएसीवरील शांतता भंग झाली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (ministry of external affairs) सोमवारी आपला वार्षिक अहवाल २०२१-२२ सादर केला. यामध्ये मंत्रालयाने भारत आणि चीनमधील (China) द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची (LAC) स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. असे प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. अहवालानुसार, चीनने एप्रिल-मे 2020 पासून पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे एलएसीवरील शांतता भंग झाली. चीनच्या या प्रयत्नांना भारताकडून नेहमीच जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर देण्यात आले, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement