COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,67,334 जणांना कोरोनाची लागण; मृत्यूतांडव मात्र कायम, 4529 जणांनी गमावले जीव

काल एका दिवसांत 4529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे.

COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

भारतामध्ये वाढत्या कोरोना मृत्यूंच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. आता नव्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असला तरीही दिवसागणिक मृत्यूंची संख्या वाढत आहे. काल एका दिवसांत 4529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement