भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा
भारत-पाकिस्तान तणाव सध्या शांत असला तरीही भारताच्या वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. भारताकडून सध्या पाकिस्तान कडून हल्ला झाल्यास त्याला प्रतिसाद ऑपरेशन सिंदूर मधून दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील किराणा हिल्स येथील nuclear facility ला लक्ष्य केले नसल्याची माहिती हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी आज (12 मे) दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना भारती म्हणाले, "किराणा हिल्समध्ये काही अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती... आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केलेला नाही, तिथे जे काही आहे ते." नक्की वाचा: Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न.
किराणा हिल्स वरील हल्ल्याबाबतचा एअर मार्शल ए.के. भारती यांचा खुलासा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement